Vilas Kavatankar
-
राज्य सरकारकडून ऊसाला 3300 रुपये दर जाहीर..
आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा… बंगळूर : विलास कवठणकर) लोकहित न्यूज.. … Read More
-
‘लोकहित न्यूज’चा’ दणका.. देवाचीहट्टी अंगणवाडीकडील लाईट खांब पंचायतीने हटविले…
गावकऱ्यातून समाधान; अंगणवाडी इमारतीच्या कामाला येणार गती… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज वृत्तसेवा बैलुर ग्राम… Read More
-
संजय कुबल हे तालुका भाजपचे केंद्रस्थान : खा. हेगडे -कागेरी…
माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेक… Read More
-
संजय कुबल यांच्यामुळेच तालुक्यात भाजप पक्ष दोनदा ‘सत्तेवर ‘…
माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्या आजच्या वाढदिनी खानापुरात आज विशेष कार्यक्रम… लोकहित न्यूज:… Read More
-
‘कर्नाटकी’ राज्योत्सवाच्या धिंगाण्यात फिल्मी स्टाईलने ‘चाकू हल्ला ‘ दोघांची प्रकृती चिंताजनक….
सहा जण गंभीर अवस्थेत; मराठी भाषिकांना डीवचन्याच्या नादात अती उत्साहीपणा नडला … बेळगांव: विलास कवठणकर… Read More
-
बेळगावी नव्हे ‘बेळगांव ‘च; सायलक फेरीत चौथ्या पिढीचा एल्गार…..
कानडी झुंडशाहीला न जुमानता हजारोंच्या संख्येने काळा दिन फेरी… बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) दशकापासून… Read More
-
इटगी कॉलेजच्या प्राचार्यांची मनमानी; 40 विद्यार्थ्यांचे दाखले देण्यास नकार..
विद्यार्थी पालकांचा बीईओ कार्यालयाला घेराव; न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही, तालुका ब्लॉक काँग्रेस… खानापूर :… Read More
-
विविध रोषणाईने सजलेल्या ‘पाटील रेस्टॉरंट’चा उद्या कालमणीत थाटात होणार शुभारंभ!
आ. विठ्ठल हलगेकर, माजी आ . अरविंद पाटील यांच्यासह भागातील हजारों नागरीक राहणार उपस्थित… … Read More
-
गल्लीतील विद्युत खांब आणि लाईटसाठी होणारा पंचायतीचा ‘अर्धा खर्च’ झाला कमी: सरकारची नवी योजना!
पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; सरकारने भरणार अर्धी रक्कम, अधिक माहितीसाठी हेस्कॉमशी… Read More
-
नुकसानग्रस्त शाळा,अंगणवाडी रस्त्यांसाठी तत्काळ 10 कोटी मंजूर करा…
खानापूरचे आ. विठ्ठल हलगेकर यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी .. बंगळूर : लोकहित न्यूज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













