Vilas Kavatankar
-
खानापुरात बंदी असतानाही वाळू वाहतूक राजरोस; महिन्याच्या लाखाच्या हप्त्यात आधिकारी आणि कोण कोण राजकारणी सामील?
वाळू माफियांची सामन्यांवर दादागिरी;; वनखाते, पोलीस खाते आणि भूगर्भ खाते नावापुरतेच का? वाळू गाड्यांना जीपीएस… Read More
-
जांबोटी मराठी शाळेची मुले ‘हुश्शार…
जांबोटी केंद्र पातळीवर प्रतिभा कारंजी स्पर्धेत जांबोटी शाळेच्या मुलांनी दाखवली ‘प्रतिभा ‘ ; शिक्षक ,… Read More
-
‘मलप्रभा नदीवर आणखी एक घाला’…. कुसमळीजवळील नदीचे पाणी बेळगावला पळवणार ; स्थानिकांना काय लाभ? …
कणकुंबीतील कळसानंतर आणखी एका प्रकल्पाची मराठी भाग म्हणून जबरदस्ती का? आमदार-स्थानिक नेते मूग गिळून गप्प… Read More
-
ओलमणी मराठी शाळेच्या एसडीएमसीवर राजू ( संतोष) चिखलकर यांची दुसऱ्यांदा निवड…
सर्वानुमते बिनविरोध निवड; नूतन कमिटीचा विकास करण्याचा निर्धार… ओलमणी: लोकहित न्यूज ओलमणी प्राथमिक मराठी… Read More
-
खानापुरात उद्या डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार….
खानापूरचे संचालक , मा. आ. अरविंद पाटील यांची माहिती; तालुक्यातील सर्व कृषी पत्तीन संघाचे पदाधिकारी… Read More
-
आंबोळी क्रॉस ते कान्सूली रस्ता तत्काळ दरुस्त करा; आ. विठ्ठल हलगेकर
बांधकाम खात्याला आदेश; नवीन रस्ता लवकरच मंजूर करण्याची गावकऱ्यांना हमी… खानापूर: लोकहित न्यूज ( विलास… Read More
-
धक्कादायक – लोंढा – रामनगर परिसरातील 9 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता….
परराज्यात विक्री केल्याचा संशय; लोंढा रामनगर -पोलीस हद्दीतील घटना, स्थानिक आणि बाहेरील एजंट यासाठी कार्यरत….… Read More
-
जांबोटी ‘लीग’चा गेल्या वर्षीचा विजेता ; यंदा एसएन पोल्ट्री संघाकडून पराभूत….
एसएन पोल्ट्री संघ ठरला जांबोटी विभाग लीगचा प्रथम मानकरी: आमगाव संघ दुसरा विजेता..…. जांबोटी: विलास… Read More
-
जांबोटी क्रिकेट ‘लीग ‘ च्या दुसऱ्या फायनलचे मा. केडीपी सदस्य प्रकाश पाटील यांच्याहस्ते….
तोराळी विरुद्ध आमगाव यांच्यातील सामना; जिंकेल जाईल फायनलमध्ये…. जांबोटी: लोकहित न्यूज… जांबोटी विभाग क्रिकेट… Read More
-
जांबोटी विभाग क्रिकेट लीग लाईव्ह…
चिखले आणि नागुर्डा यांच्यात पहिली सेमी फायनल रंगतदार स्थितीत सुरु… जांबोटी: लोकहित न्यूज… … Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













