खानापूर
-
…सिध्देश्वर सोसायटीचे संस्थापक -अध्यक्ष श्रीपाद भरणकर यांना पितृशोक …
जांबोटी: लोकहित न्यूज कालमणीचे सामाजिक कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य, पत्रकार आणि कालमणी येथील… Read More
-
…हिंदू पवित्र स्थळांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही… सरकारला हिंदूंचा इशारा…
खानापुरात हिंदू संघटना बांधवांचा भव्य मोर्चा; तहसीलदारांना निवेदन.. खानापूर: लोकहित न्यूज गेला महिनाभर मृतदेह… Read More
-
झेडपीच्या ‘डीपीसी’ अप्रुल’ मुळे थांबले बैलूर पंचायत इमारतीचे काम…
जिल्हा व तालुका पंचायत अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष ; कसा होणारं विकास? बैलुर:( विलास कवठणकर)लोकहित न्यूज… Read More
-
-वाढदिवस विशेष – सर्व धर्मियांचे लाडके युवा काँग्रेस नेते श्री.इरफान तालीकोटी….
खानापूर तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे अंजूमन इ – इस्लामचे तालुका अध्यक्ष… Read More
-
खानापुरात पांडुरंग सप्ताह पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ…
जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते पूजन; मा. तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह विविध… Read More
-
निवडणूक आयोग विकला गेला की काय? मा. आ. एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप..
खानापूर ते नंदगड वोटर अधिकार यात्रा; तालुकावासियांचा मोठा सहभाग… खानापूर : लोकहित न्यूज वोट… Read More
-
स्वातंत्र्य सैनिकांच्या आहुतीमुळे आपण मुक्त आहोत:: भरमानी पाटील
खानापूरात माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन.. खानापूर: लोकहित न्यूज स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि… Read More
-
‘उत्तम चेअरमन’ नामदेव गुरव ; गोवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
आदर्श ग्राम पंचायत गोल्याळी अध्यक्ष म्हणून गोवा येथे गौरव; जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव… जांबोटी: लोकहित न्यूज..… Read More
-
मराठीला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मराठी सीमा बांधवांची मागणी…
सरकारी कार्यालयात ,बस फलक मराठीत लावण्याबरोबरच सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याची मागणी; डीसी म्हणाले कर्नाटक –… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement











